पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं असतं.

डॉक्टर देखील जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात.

आपण घरी असलो की एकाच ग्लासने अनेक वेळा पाणी पितो.

पण एकाच ग्लासने अनेक वेळा पाणी पिल्यामुळे आपल्या पोटात संसर्गजन्य विषाणू जाऊ शकता.

अनेकदा एकाच ग्लासने पाणी पिल्यामुळे ग्लासच्या वरच्या भागावर संसर्गजन्य विषाणू जमा होतात.

त्यामुळे त्या ग्लासने सारखं पाणी पिल्यामुळे ते विषाणू आपल्या पोटात जाऊ शकता.

ते पोटात गेल्यास उलट्या, जुलाब या सारखे आजार होऊ शकता.

त्यामुळे एकाच ग्लासने पाणी पिणे शक्यतो टाळावे.

ग्लासने पाणी पिताना तो ग्लास साबणाने स्वच्छ धुवून घ्यावा.

महत्त्वाचं म्हणजे ग्लास धुताना त्याच्या वरचा भाग घासून नीट स्वछ धुवावा.