खेड जिल्ह्यातील रघुवीर घाटाचे सौंदर्य पावसामुळे अधिकच खुलले आहे.
ABP Majha

खेड जिल्ह्यातील रघुवीर घाटाचे सौंदर्य पावसामुळे अधिकच खुलले आहे.



रत्नागिरी-साताऱ्याला जोडणारा आणि खेड तालुक्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाट.
ABP Majha

रत्नागिरी-साताऱ्याला जोडणारा आणि खेड तालुक्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाट.



रघुवीर घाट हा पावसाळ्यातील मोठं पर्यटन स्थळ आहे.
ABP Majha

रघुवीर घाट हा पावसाळ्यातील मोठं पर्यटन स्थळ आहे.



या घाटामध्ये अनेक पर्यटक वर्षा पर्यटनासाठी याच महिन्यापासून हजेरी लावतात.
ABP Majha

या घाटामध्ये अनेक पर्यटक वर्षा पर्यटनासाठी याच महिन्यापासून हजेरी लावतात.



ABP Majha

एका बाजूला खोपी गाव, खोपीचे धरण आणि याच धरणाच्या वरच्या बाजूला उंचीवर घाट मार्ग



ABP Majha

या घाटात पावसात प्रवाहित होणारे धबधबे, थंड वातावरण आणि धुक्याची दाट चादर ही वैशिष्ट्ये पर्यटकांना भुरळ घालते.



ABP Majha

मात्र या घाटाचा रस्ता हा गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे खचला आहे.



ABP Majha

वाहनांना अपघात होऊन जीवितहानी होण्याच्या शक्यतेने सध्या घाट बंद ठेवण्यात आला आहे.



ABP Majha

घाट बंद असला तरी आम्ही तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून रघुवीर घाटाची खास दृश्ये दाखवत आहोत.