ICC T20 WC 2021 : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा मोहम्मद शमीला 200 टक्के पाठिंबा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं मोहम्मद शमीला आपला दोनशे टक्के पाठिंबा असल्याचं सांगून त्याच्या टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शमीची कामगिरी निराशाजनक ठरली होती. त्यामुळं काही समाजकंटकांनी शमीच्या धर्मावर बोट ठेवून समाजमाध्यमांवरून त्याच्यावर टीका केली. पाहूयात विराट कोहलीनं त्यावर काय म्हटलंय?  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola