Virat Kohli आणि Hardik Pandya यांची भागीदारी ठरली निर्णायक, पाकिस्तानवर भारताचा 'विराट' विजय

टी-२० विश्वचषकात भारतानं पाकिस्तानवर विराट विजय मिळवला..  या सामन्यात कोहली आणि हार्दिक पंड्याची शतकी भागीदारी निर्णायक ठरली.. सामन्यानंतर हार्दिकनं याच खेळीसंदर्भात विराटची मुलाखत घेतली... बीसीसीआय टीव्हीने ही मुलाखत शेअर केलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola