India vs West Indies 3rd ODI : भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय ABP Majha

Continues below advertisement

अहमदाबादमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जातोय.. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय..  दरम्यान या सामन्यात भारतानं चार बदल केले आहेत.. शिखर धवन, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, दीपक चहर यांचा संघात समावेश 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram