IND VS SA : जोहान्सबर्ग कसोटीत पावसाचा खेळ,दक्षिण आफ्रिकेला 122 धावा तर टीम इंडियाला 8 विकेट्सची गरज
abp majha web team
Updated at:
06 Jan 2022 08:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजोहान्सबर्ग कसोटीच्या आजच्या चौथ्या दिवशीच्या पावसाचा खेळ पाहायला मिळाला. पहिली दोन्ही सत्र पावसामुळे वाया गेल्यानंतर थोड्याच वेळात तिसऱ्या सत्राचा खेळ सुरु होणार आहे. आजच्या या शेवटच्या सत्रात जवळपास ३४ षटकांचा खेळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान या कसोटीत टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेसमोर २४० धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. त्याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेनं २ बाद ११८ धावांची मजल मारली होती. त्यामुळे सध्याच्या स्थितीत हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला १२२ धावांची तर टीम इंडियाला आठ विकेट्सची गरज आहे.