BCCI कडून अर्थसहाय्याची घोषणा, Corona मुळे रद्द झालेल्या सामन्यांसाठी रणजीपटू, महिलांना निम्म मानधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Sep 2021 07:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयने रणजीपटू, महिलांना क्रिकेटपटूंच्या मानधनासंबंधी मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने Corona मुळे रद्द झालेल्या सामन्यांसाठी रणजीपटू, महिलांना निम्म मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.