पुणे : यूपीएससी परिक्षेत देशात 63 वा क्रमांक पटकावणाऱ्या पियुष साळुंखेशी खास बातचीत

Continues below advertisement
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यात सलग दुसर्‍या वर्षी उस्मानाबादचा झेंडा कायम राहिला आहे. दोन एकर शेतीवर चरितार्थ चालवणार्‍या दिलीप बदोले यांचा मुलगा गिरीश बदोले याने यूपीएससी परीक्षेत देशात 20 वा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला.गेल्या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील विश्वांजली गायकवाड हिने देशात अकरावे स्थान पटकावत राज्यात अव्वल येण्याचा बहुमान मिळवला होता.
यंदा देशभरात पहिल्या 100 मध्ये एकूण आठ मुलांनी स्थान मिळवलं आहे. पुण्यातील पियुष साळुंखेनंही देशात ६३ वा रँक मिळवलाय...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram