India-China Face Off | भारत-चीन तणाव कुठून आणि कसा सुरू झाला? | ABP Majha
लडाखमधल्या गैलवान पर्वताजवळच्या प्रदेशात सैन्याच्या जमवाजमवीवरुन हा वाद सुरु झाला. त्याची झळ नंतर लडाखच्या पँगाँग तलावापर्यंत पोहोचली. या तलावाच्या आसपास असलेल्या डोंगररांगामध्ये दोन्ही देशांचे फिंगर एरिया ठरलेले आहेत. मात्र, भारत चीन तणाव कुठून आणि कसा सुरू झाला?
Tags :
India-China Face Off मराठी बातम्या India China Border India China Border News India China China News PM Narendra Modi