अफगाणिस्तानपेक्षा पाकिस्तानच सर्वात जास्त पीडित, भारतानं काश्मीर बळकावल्याची इम्रान खान यांची मुक्ताफळं

Continues below advertisement

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या वार्षिक उच्चस्तरीय चर्चेला संबोधित करताना इम्रान खान यांनी काश्मीर चा मुद्दा उपस्थित केला. भारताने पाकिस्तानकडून काश्मीर बळकावला अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram