Shazia Marri On India : पाकिस्तानच्या मंत्री शाझिया मर्री यांच्याकडून भारताला अणुबॉम्ब युद्धाची धमकी
abp majha web team
Updated at:
17 Dec 2022 09:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानावर वादंग उठलेला असताना आता पाकिस्तानच्या मंत्री शाझिया मर्री यांनी भारताला अणुबॉम्ब युद्धाची धमकी दिली आहे. आमच्याकडे गप्प राहण्यासाठी अणुबॉम्ब नाही असं विधान शाझिया मर्री यांनी केलं आहे. बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत आपली अक्कल पाजळल्याने त्यांना सर्वस्तरातून आता विरोध होऊ लागला आहे आणि अशातच भुट्टो यांच्या समर्थनार्थ शाझिया यांनी पाकिस्तान सरकारच्या वतीने पत्रकार परिषद घेतली आणि भारतासोबत युद्धाची गर्जना केल्याचा आव आणला. शिवाय पाकिस्तानही भारताला जशास तसं उत्तर देईल असं म्हटलं.