जगाला माहित आहे मुंडेंचा मृत्यू अपघात होता,शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकल्याने आरोप-चंद्रकांत पाटील

Continues below advertisement

सुशांतसिंग प्रकरणात मंत्री आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं जाऊ लागल्याने शिवसेनेने आक्रमक होत न्यायमूर्ती लोया आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची देखील चौकशी व्हायला हवी अशी मागणी केलीय. त्यावर शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकल्याने असे आरोप होत केले जात असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलयं.  त्याचबरोबर जज लोया आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे विषय कधीच संपले असल्याचा दावाही त्यांनी केलाय. पाहुयात चंद्रकांत पाटील काय म्हणालेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram