India-China : चीनची भारताला उघड धमकी; भारताला पाहिजे तशी सीमा ठरणार नाही : चीन ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Oct 2021 09:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचीननं भारताला उघड धमकी दिली आहे. भारताला पाहिजे तशी सीमा ठरणार नसल्याचं चीननं म्हटलं आहे. युद्ध सुरु झालं तर भारताला हरवू असंही चीननं म्हटलं आहे. चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्स मधून ही धमकी देण्यात आली आहे.