Agriculture Law in State | महाराष्ट्रात कृषी कायदा लागू होणार की नाही? कृषी कायद्यावर मंत्रालयात चर्चा

मुंबई : केंद्राने मंजुर केलेल्या कृषिविषयक कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीच्या वेशीवर गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. हे कायदे राज्यात लागू करायचे अथवा नाही? या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमध्ये आज चर्चा झाली आहे. सध्या तरी राज्य सरकार वेट अॅण्ड वॉच भूमिकेत पाहायला मिळत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola