#SpecialReport सोलापुरात नुकसानीची पाहणी तर झाली पण शेतकऱ्यांवरचं संकट कधी दूर होणार #स्पेशलरिपोर्ट
शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार मदत करणारचं आहे. परंतु केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आधी राज्याच्या सरकारने मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. टोलवाटोलवी नको आहे, राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्टपणे सांगावे अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
Tags :
Maharashtra Floods Solapur Flood Rain In Maharashtra Special Report Solapur Heavy Rain Maharashtra Flood Political Leaders Tour Uddhav Thackeray CM Thackeray Visits Rain Affected Solapur Devendra Fadnavis