Exclusive | आम्हाला EWS नुसार आरक्षणाचे लाभ नको, स्वतंत्र आरक्षण हवं | Maratha Kranti Morcha

पुणे : EWS चा जीआर काढून महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची मागणी यावेळी या नेत्यांनी केली. पुण्यातील पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला विकास पासलकर, श्रीमंत कोकाटे, राहुल पोकळे, राजेंद्र कुंजीर उपस्थित होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola