Wardha | वर्धा- दहेगाव ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास, रेल्वे रुळांमुळे दहेगावची विभागणी
वर्धा जिल्ह्यात रेल्वे रुळांमुळे दहेगाव दोन भागात विभागलय. तरी, इथे पादचारी पूल नसल्यानं जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना, शाळकरी मुलांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो. आजपर्यंत जवळपास १०० च्या जवळपास नागरिकांचा मृत्यू झालाय. आता पादचारी पूल आणि काही गाड्यांना थांबा देण्याच्या मागणीसाठी आता नागरिकांनी रेल्वे रोकोचा इशारा दिलाय.