Farmers' protest LIVE : दिल्लीतलं शेतकरी आंदोलन आज संपलं ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
09 Dec 2021 04:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडणारं दिल्लीतलं शेतकरी आंदोलन आज संपलं आहे. तब्बल 378 दिवसांनी शेतकरी आंदोलन संपलंय.. शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी आवराआवर करण्यास सुरुवात केली आहे.
२० सप्टेंबर, २०२० रोजी केंद्र सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी ऑक्टोबर २०२० मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. आणि आंदोलनाला यश मिळाल्यानंतर अखेर शेतकरी आज गदिल्ली सीमेवरुन माघारी परततील