Winter: राज्यात थंडीचा जोर वाढला,थंडीमुळे रब्बी पिकाला बहार: Abp Majha

Continues below advertisement

गेल्या तीन दिवसांपासून थंडीने चांगलाच जोर पकडला आहे.. नाशिकच्या निफाडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत चालला आहे.. तिथं आज तापमान १० अंशावर गेलं आहे.. त्यामुळे नाशिककर चांगलेच गारठलेत.. तर तिकडे परभणीत पारा १०.६ अंशांवर गेला आहे.. दरम्यान, नांदेडमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे हरभरा पिकांवरील मर आणि अळीचा प्रादुुर्भाव कमी झाला आहे.. त्यामुळे हरभरा पीक बहरलं आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola