ABP News

Reaction On Samruddhi Accident : समृद्धी महामार्ग म्हणजे लोकांचे, शेतकऱ्यांचे शिव्याशाप आहेत!

Continues below advertisement

समृद्धी महामार्ग निर्माण करताना लोकांच्या सुपिक जमिनी, बागायत शेती स्वार्थासाठी, ठेकेदारांच्या फायद्यासाठी ओरबाडून घेतल्या. त्याचा हा शाप. लोकांचे, शेतकऱ्यांचे शिव्याशाप आहेत”. संजय राऊतांची समृद्धी दुर्घटनेनंतर सरकारवर टीका

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram