मुंबई, पुणे आणि नाशिक ही राज्यातील तीन महत्त्वाची शहरं पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात आली असून, इथं आता लॉकडाऊन लागतो का, असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.