Nitesh Rane | कोकणी जनतेला शांतपणे जगू द्या, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर नितेश राणेंची टीका

Continues below advertisement

हे सरकार महाविकास आघाडीचं असल्याने नाणार बद्दलची भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावी, असं आमदार नितेश राणेंनी म्हटलं. तसंच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरही टीका केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram