Mumbai Goa Highway वरील अवजड वाहतूक २७ ऑगस्टपासून बंद, चाकरमान्यांना दिलासा
abp majha web team
Updated at:
24 Aug 2022 01:18 PM (IST)
मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक २७ ऑगस्टपासून बंद करण्यात येणार आहे.. गौरी-गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ६ फिरकी पथकं तैनात करण्यात आली आहे..