Satara:धान्याची साठवणूक करत असताना त्यात टाकल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासाने बहिण-भावांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
15 Feb 2023 08:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाताऱ्यातल्या कराड तालुक्यातील मुंडे येथील दोन चिमुकल्या भाऊ- बहिणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आलीये.. धान्याची साठवणूक करत असताना त्यात टाकल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासाने दोघांनाही त्रास होत होता. यामुळे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झालाय..
श्लोक माळी आणि तनिष्का माळी अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत... या घटनेनं मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय..