Sanjay Raut Full PC : 400 पारचा नारा फसवा, भंपक आहे; मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : 400 पारचा नारा फसवा, भंपक आहे; मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत सांगली लोकसभेची सगळीकडे चर्चा; सांगली मुळे काय होणार याची चर्चा  सांगलीतुन शिवसेनेचे चंद्रहार पाटील दिल्लीत जाणार मविआ सरकार पाडल्यामुळे सगळीकडे रोष 400 पार चा नारा फसवा, भंपक आहे हे निकालानंतर कळेल मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, पुन्हा भाजप सतेत येणार नाही हा जनतेचा मानस आहे जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे  400 प्लसचा मोदींचा नारा भंपक आहे कोणत्याही परिस्थिती मोदी पंतप्रधान होणार नाहीएत, असं जनतेचं मत आहे महाराष्ट्रात 48 जागा आहेत, गेम चेंजिंग महाराष्ट्र करु सकते  48 पैकी आम्ही 35 प्लस जागा जिंकू  महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचं जागावाटप योग्य रित्या झालाय आणि आघाडी म्हटली की जागावाटपात थोडा वाद होतो महाराष्ट्र मध्ये 48 पैकी 35 पेक्षा अधिक जागा आम्ही जिकू आघाडी किंवा युतीत एखाद्या जागेवरून वाद होतोच सांगलीतील कॉंग्रेस नेत्याची एक वेगळी भूमिका आहे, त्या भूमिकेचा मी आदर करतोय कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लढावी ही चर्चा झाली विश्वजित कदम विशाल पाटील महत्वचे नेते मविआ सरकार मध्ये विश्वजित  कदम अग्रेसर होते,  विशाल पाटील यांना राजकीय भविष्य चांगले आहे, शिवसेना त्याच्या पाठीशी विश्वजित कदम विशाल पाटील महत्वचे नेते मविआ सरकार मध्ये विश्वजित  कदम अग्रेसर होते,  विशाल पाटील यांना राजकीय भविष्य चांगले आहे, शिवसेना त्याच्या पाठीशी मविआ मध्ये काही जागेवरून पेच निर्माण झालाय याला मी कुणीही जबाबदार धरणार नाही अशोक चव्हाण मविआ मधील उमेदवारी बाबत झालेल्या वादाला कारणीभूत असलेल्या चर्चेवर राऊत यांचे स्पष्टीकरण विश्वजित कदम आणि विशाल हे दिल्लीला गेले ही चांगली गोष्ट आहे, त्याच्या हायकमांडके गेले असतील नांना पटोले म्हणतात त्या प्रमाणे मी सांगलीची परिस्थिती पाहण्यासाठीच आलोय  आणि इथे शिवसेनेचा उमेदवार लढणे योग्य आहे असे मला वाटते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram