Sangli : सांगलीत पाणी प्रश्न पेटला, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर जत पाणी संघर्ष समिती करणार आंदोलन

25 ऑगस्टला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर जत पाणी संघर्ष समितीचे सदस्य करणार दंडवत आंदोलन, कर्नाटकात सामील करून घेण्याची मागणी, महाराष्ट्र सरकारनं दुर्लक्ष केल्यानं पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आल्याची सदस्याची भावना. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola