Kolhapur Rain | पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, कोल्हापुरातून कोकणाकडे जाणारा मार्ग बंद

महाराष्ट्रात पावसानं थैमान मांडलंय आणि कोल्हापुरात मुसळधार पाऊस बरसतोय. गेल्या वर्षीचा कोल्हापुरातील पूर अजूनही सर्वांना घाबरवतो, अशीच काहीशी भीती पाण्याची पातळी वाढल्याने यंदाही निर्माण होतेय. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. संध्याकाळी 7 वाजता 3 आणि 6 नंबरचे दरवाजे उघडले. सध्या 2800 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola