Ratnagiri Rain Updates : रत्नागिरीत पावसाला सुरुवात, भात शेतीला होणार फायदा ABP Majha

Continues below advertisement

Ratnagiri Rain Updates : रत्नागिरीत पावसाला सुरुवात, भात शेतीला होणार फायदा ABP Majha

रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढलाय. त्यामुळे भात शेती तरारली आहे. तर जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे मच्छीमारीवर परिणाम झालाय तर पावसामुळे ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू झालाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram