Ratnagiri मधील भाट्ये समुद्रात बोट बुडाली, तीन खलाश्यांना वाचवण्यात यश : ABP Majha

 रत्नागिरीमधील भाट्ये समुद्रात बोट बुडाली. या बोटीवरील दोन खलाशी बेपत्ता असून तीन खलाशांना वाचवण्यात यश आलं आहे. बेपत्ता झालेल्या दोन जणांचा आद्यपही शोध सुरु आहे. ही बोट मासेमारीसाठी निघाली होती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola