Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
मुस्लिम राष्ट्र आहेत आणि ख्रिश्चन राष्ट्र आहेत तर आमच हिंदूंच राष्ट्र एक तरी असलं पाहिजे ना की आता ज्यावेळेला इजराईल मध्ये परिस्थिती निर्माण झाली आणि इजराईलला हुसकावून लावण्याचा मुस्लिम देशाने प्रयत्न केला की आपल्या भूमीसाठी संघर्ष करता किती वर्ष त्यांचा आता स्ट्रगल चालू आहे आमचा भारत देशामधले बहुसंख्य हिंदू संपला संपणार आहे कारण आम्ही दोन आणि आमचा एक आहे ना आणि त्यामुळे आम्ही संपणारच मी आपल्या माध्यमातून आवाहन करेन लोकांना तुम्ही दोन किमान तुमची दोन असली पाहिजे तरच तरच हिंदू जगणार आहे तरच हिंदू टिकणार आहे तर तुम्ही आपले दोन वर तरी किमान थांबलं पाहिजे एक वर जे थांबत ते चुकीचं करता हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने कमी होत चालली मुसलमानांची लोकसंख्या वाढत चालली ज्यावेळेला वोट बँक आहे वोट बँकेच राजकारण असत लोकशाही म्हणजे काय वोट बँकेनच निवडून दिलेल्या माणसाला महत्त्व दिलं जात त्यामुळे भारत देशामध्ये हिंदूंची संख्या वाढली पाहिजे हिंदूनी संघटित झालं पाहिजे त्याने आपला देव देश आणि धर्म यांच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि आमच्या सारख्या धर्म त्यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटत त्या कृष्ण असतो त्या कौस पण असतो त्याच्यामुळे आपली संस्कृती आहे ती आम्हाला कळली नाही म्हणून आम्ही पुरोगामाच्या नावाखाली धिंगाना घालतो मी त्याला धिंगाना शब्द विचारपूर्वक वापरलेला आहे आमचा धिंगाना चालू झालेला आहे कारण आम्हाला त्या अध्यात्मातलं विज्ञान कळलेल नाही आणि म्हणून आपण ते सगळं बुरसट आहे अंधश्रद्धा आहेत वगैरे वगैरे म्हणतो पण अध्यात्मामध्ये विज्ञान आहे अध्यात्मामध्ये सामाजिक दृष्टिकोन अध्यात्मामध्ये भविष्य आहे हे ज्यावेळी आमच्या या पुरोगामी विचाराच्या मंडळींना कळेल त्या अध्यात्म मनशांती देऊ शकतं कारण विज्ञानाने कितीतरी प्रगती केली तर तुम्हाला मनशांती नाही तर त्याची किंमत शून्य आहे आणि आज मनशांती देण्यासाठी सक्षम देश एकाच जगामध्ये आहे तो म्हणजे भारत देश आहे आणि त्याच प्रमुख कारण आहे आमची संस्कृती आणि त्यामुळे जे आमच्या भारत देशामध्ये पुरोगाम्याच्या नावाखाली संस्कृतीला नावं ठेवण्याचा प्रकार चालू जो आहे आणि पाश्चमात्य स्वीकारण्याची जी तयारी आहे ती दुर्बुद्धी अस मला वाटत