Ratnagiri : वाढत्या तापमानामुळे आंबागळती, हापूस आंब्याचं नुकसान शेतकरी चिंतेत : ABP Majha

कोकणात वाढत्या तापमानाचा फटका हापूस आंब्यालाही बसतोय.. उन्हामुळे देठ सुकत फळगळती होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.. लांबलेला पाऊस, थंडी आणि अवकाळी पावसामुळे उन्हाच्या कडाक्याचा फटका आता हापूसला बसतोय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola