Rajapur च्या रिफायनरीचा वाद आता राजभवनात , राज्यपालांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली : ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Apr 2022 03:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजापूरच्या रिफायनरीचा वाद आता राजभवनात पोहोचलाय. रिफायनरी विरोधकांनी राज्यपालांना पत्र लिहून त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. रिफायनरीला विरोध करत त्यांनी मुख्यमंत्र्यांनंतर आता राज्यपालांकडेही दाद मागितली आहे.