Raj Thackeray questions UP Govt | महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का? राज ठाकरे यांचा सवाल
मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची घडना घडल्यानंतर सध्या देशभरात सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाथरस प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात काही झालं की स्वतःला देशाचा आवाज घोषित करुन अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? असा सवाल विचारत राज यांनी प्रसारमाध्यमांनाही जाब विचारला आहे.
Tags :
Raj Thacekray Hathras Case Updates Raj Thakre Hathras News Hathras Rape Hathras Hathras Gangrape Case Hathras Case