वारकरी दिंडीला मोठा अपघात झाला असून या अपघातात संत नामदेव महाराजांच्या वंशजांचा मृत्यू झाला आहे. तसेच अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर 15 वारकरी जखमी झाले आहेत.