Suresh Khade : जत ग्रामपंचायतीचं दुसऱ्या राज्यात जाण्याचं वादळ काँग्रेस - राष्ट्रवादीमुळे

Continues below advertisement

Suresh Khade : जत ग्रामपंचायतीचं दुसऱ्या राज्यात जाण्याचं वादळ काँग्रेस राष्ट्रवादीमुळे जत तालुक्यातील ग्रामपंचायतींची मी बैठक घेतली, तेंव्हा आम्ही दुसऱ्या राज्यात जाणार नाही आम्ही महाराष्ट्रातच राहणार. असं ते म्हणाले होते. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी मुळं हे वादळ उठलं. आता यात कोणी राजकारण करू नये. सर्वांची राज्य आली, पण म्हैसाळ टेम्भू हे प्रकल्प आम्हीच आणलेत. आम्ही विरोधात असतो तर तेच केलं असतं, आज तेच ते करतायेत. आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत तोडगा निघेल ते आक्रमक होणार, त्याचं श्रेय लाटणं हे चुकीचं आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola