Ashadhi Wari | भावनेचा प्रश्न आहे,पण कोरोना संकटाची नोंद घेऊन आषाढी वारीबाबत निर्णय घेणार: अजित पवार
आषाढी वारी सोहळा हा भावनेचा प्रश्न आहे. अनेक वर्षाचा हा इतिहास आहे. वारकऱ्यांच्या भावना ही जपल्या जातील, पण कोरोनाच्या संकटाला नजरेसमोर ठेऊनच हा निर्णय घेतला जाईल, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
Tags :
Ashadhi Yatra Deputy CM Ajit Pawar Ashadhi Wari Lockdown Pandharpur News Ajit Pawar Coronavirus