Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
पुणे हे महाराष्ट्रामधील आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाच अस शहर. पुणे महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. पुण्याला स्मार्ट सिटी बनवण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. वेगवेगळे प्रकल्प, अनेक मल्टीनॅशनल कंपन्या देखील आणल्या जात आहेत. मात्र पुण्यामधल्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होताना दिसतय असं मत पुण्यामधील वकील मंडळींनी व्यक्त केलाय. जाणून घेऊया. सगळे ऍडवोकेट्स आहे जे वेगवेगळ्या. स्वागत आहे एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात. महत्वाचा कोणता प्रश्न वाटतोय पुण्यात आणि जो गंभीर आहे सगळ्यात. महत्वाचा मुद्दा असा आहे की सध्याची जी यंगस्टर मुल आहेत ते गुन्हेगारीकडे खूपच वळतायत. आणि त्याच्याबद्दल घरच्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, पोलीस प्रशासनानी, सरकारनी तसे कडक नियम केले पाहिजे, कायद्यामध्ये बदल केले पाहिजेत आणि सध्या पल्चर खूप वाढले पुण्यामध्ये, हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत चालू असतात, ते पण काही चांगलं नाहीय, परत आता असं कानावर येत की कॉलेज कॅम्पस, शाळांमध्ये सुद्धा आमली पदार्थांच खूप नाही का, म्हणजे वितरण व्हायला लागले, त्यामुळे नवीन पिढी जी आहे आपली पुढची ती बिघडत चालली, कुठे चाललाय समाज, थोडा याचा विचार गांभीर्याने केला पाहिजे आणि त्या निमित्ताने पावल उचलली पाहिजेत पुण्यातल्या. लक्ष्मी रोड, कुमटेकर रोड, आपण चौक किंवा दगड अलवायच्या एरिया हे जर जाम झाले तर त्याचा परिणामख्या पुण्यावर होतो कारण ट्रॅफिक कम्प्लीट जॅम होतं आणि हे जे कंत्राट आहेत ते खास यांचीच लोक आहेत ब्लॅक लिस्ट वाल्यांना पण कंत्राट दिली जातात आपण फक्त वाचतो की बाबा ब्लॅक लिस्ट मध्ये त्या कंत्राटाचे नाव आहे पण आपण जर बघितलं त्यानंतर की चार पाच वर्षानंतर किंवा दोन वर्षानंतर त्याच कंत्राटाला ते रस्त्याच काम मिळत त्या अशा. हे पुणेकरांच्या जीवाशी खेळ झालेला आहे