Koregaon Bhima | नागरिकांनी शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये : उपमुख्यमंत्री अजित पवार | ABP Majha

Continues below advertisement
कोरेगाव भीमात विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होतोय....मोठ्या संख्येनं नागरिकांनी यासाठी गर्दी केलीय..उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही कोरेगाव-भीमात येत विजयस्तंभाला अभिवादन केलं...नागरिकांनी शांतता राखण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन अजित पवारांनी केलंय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram