Shambhuraj Desai : आम्ही शांततेच्या मार्गाने जात असतांना, कर्नाटकने त्याला विनाकारण वळण दिलं : देसाई
Shambhuraj Desai : आम्ही शांततेच्या मार्गाने जात असतांना, कर्नाटकने त्याला विनाकारण वळण दिलं. त्यांनी घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची. मंत्री शंभूराज देसाईंची कर्नाटक सरकारवर टीका केली आहे.