WEB EXCLUSIVE : सिंधुदुर्गात जमावबंदी असली तरी बाप्पा निर्विघ्न यात्रा पूर्ण करेल : Pramod Jathar
नवनाथ बन
Updated at:
25 Aug 2021 10:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनारायण राणेंच्या अटक प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. दरम्यान, नारायण राणे यांनी जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत, मात्र सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमावबंदी घोषित केली आहे. जमावबंदीच्या या निर्णयानंतर राणे जन आशिर्वाद यात्रा हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. याच संदर्भात माझाने यात्रेचे प्रमुख प्रमोद जठार यांच्याशी केलेली बातचित.