WEB EXCLUSIVE : सिंधुदुर्गात जमावबंदी असली तरी बाप्पा निर्विघ्न यात्रा पूर्ण करेल : Pramod Jathar
नारायण राणेंच्या अटक प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. दरम्यान, नारायण राणे यांनी जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत, मात्र सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमावबंदी घोषित केली आहे. जमावबंदीच्या या निर्णयानंतर राणे जन आशिर्वाद यात्रा हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. याच संदर्भात माझाने यात्रेचे प्रमुख प्रमोद जठार यांच्याशी केलेली बातचित.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Sindhudurg Narayan Rane Jan Ashirwad Yatra ABP Majha Pramod Jathar ABP Majha Video