Vegetable Loss : परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या भाजीपाल्याचं नुकसान, दर घसरल्यानं शेतकरी तोट्यात

परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे तसंच उपनगरांत भाज्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झालीये. सध्या बाजारात उत्तम दर्जाच्या भाज्या केवळ 25 टक्केच येत असल्याची माहिती समोर आलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola