Uddhav Thackeray: Ravindra Waikarयांच्या विजयाला ठाकरे गटाचं आव्हान नेमकं काय घडलं?संपूर्ण घटनाक्रम

Continues below advertisement

Uddhav Thackeray: Ravindra Waikarयांच्या विजयाला ठाकरे गटाचं आव्हान नेमकं काय घडलं?संपूर्ण घटनाक्रम 
वायकरांच्या विजयाला ठाकरे गटाचं आव्हान नेमकं काय घडलं ? संपूर्ण घटनाक्रम ..
वायव्य मुंबईत मतदारसंघातील रविंद्र वायकरांच्या विजयाला ठाकरे गट कोर्टात आव्हान देणार आहे. ३ मशिन्स खराब झाल्यानं व्हीवीपॅट मोजल्या गेल्या. तसंच निवडणूक आयोगाच्या आकड्यांमध्ये,६५२ मतांची तफावत आहे, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. या ६५२ मतांविषयी कोर्टाने निर्णय घ्यावा आणि कीर्तिकरांना न्याय द्यावा, असंही ठाकरे गटाने म्हटलंय...
रवींद्र वायकरांना विजयी घोषित करण्यावर ठाकरे गटाचा आक्षेप, निवडणूक आयोगाच्या कारभारावर राष्ट्रपतींकडे तक्रार करणार
वायकरांच्या विजयाला ठाकरे गटाचं आव्हान नेमकं काय घडलं? घटनाक्रमाबाबत संपूर्ण माहिती .. नेमकं काय घडलं  '६५२ मतांविषयी कोर्टाने निर्णय घेऊन कीर्तिकरांना न्याय द्यावा'..  असंही ठाकरे गटाने म्हटलंय...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram