Udayanraje Bhosle : राज्यपालांविरोधातील उदयनराजेंच्या पत्राची राष्ट्रपतींकडून दखल

राज्यपालांविरोधातील उदयनराजेंच्या पत्राची राष्ट्रपतींकडून दखल घेण्यात आलीय.  राज्यपालांच्या विधानाची केंद्रीय गृहविभाग चौकशी करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे
यांची दिलीय. शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना जे प्रश्न विचारत नाही, गप्प बसतात, ते राज्यपालांएवढेच दोषी आहेत... अशा शब्दात उदयनराजेंनी काल हल्लाबोल केला.दरम्यान हा टोला भाजपसाठी तर नव्हता ना अशी आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola