Uday Samant : आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला नाही, मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली माहित नाही- सामंत

Continues below advertisement

Uday Samant : आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला नाही, मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली माहित नाही- सामंत

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

माझं रुटीन चेकअप होत म्हणून मी हॉस्पिटल मध्ये होतो आणि त्याच्यानंतर जिल्ह्याची आणि कोकणाची. संदर्भातली एक बैठक ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या बंगल्यावर होती म्हणून बंगल्यावर होतो. पण तुम्ही भेटीसाठी आलात पण रवींद्र चव्हांची भेट झाली नाही. रवींद्र चव्हाण साहेब नाहीच आहेत. रवींद्र चव्हाण साहेब बंगल्यावर नाहीच आहेत. मंत्रालयाच्या त्यांच्या समोर मंत्रालयाच्या समोरचा त्यांचा बंगला आहे. त्या बंगल्यावर गुहाघरच्या संदर्भामध्ये माजी आमदार डॉक्टर विनय नातू साहेब आले होते. आणि त्यांना भेटण्यासाठी इथे आलो होतो याच्यामध्ये नवल असण्यासारखं काय? अशी चर्चा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत की बहिष्काराचा विषयच येत नाही आणि जे काय मनातल सांगायचं होतं ते आपणच मला सांगितल मी मंत्रालयामध्ये नव्हतो तुम्हीच मला सांगितल की सगळ्या मंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगितलेल आहे मी सांगितल ना मी माझ्या अडचणीमुळे अनु होतो मी चेकअप साठी गेलेलो होतो आणि तुम्ही पाहिल तर आज जाऊन इथले जे लोक आहेत त्यांना विचारल तरी सांगतील इथ द वाजता येणार होतो ते मला लेट झालं पण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुती एकत्र लढते महायुतीचा. त्याच्याबद्दल सांगतो, त्याच्याबद्दल सांगतो. याबाबत आता आपण ट्रॅकवर आलो. मुद्दा असा आहे की याबाबत स्वतः योगेश कदम साहेबांच माझं अर्ध्या तासापूर्वी फोनवरन बोलणं झालं प्रवासामध्ये तो विषय देखील मी इथे घेऊन आलो होतो. विनय नातू साहेब हे उत्तर रत्नागिरीचे प्रमुख आहेत, निवडणुकीचे प्रमुख आहेत. त्याच्यामुळे उद्या मी रत्नागिरीला गेल्यानंतर रत्नागिरीमध्ये कुठे पाठीपुढे झाला असेल त्याच्या संदर्भात आम्ही बैठक घेऊ, त्याच्यानंतर आम्ही चिपळूनला बैठक घेऊ त्याच्यामध्ये चिपळून गुहाघरचा विषय असेल आणि त्याच्यानंतर आम्ही. करण्याचा प्रयत्न कराल तर मी शिवसेना हे माझं दुकान बंद करेन जे काँग्रेस बरोबर गेले, ज्यांनी हिंदूत्व सोडल बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग करून ते हिंदुत्व सोडल्यानंतर देखील ते अजूनही बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग काँग्रेसच्या मांडीवर बसून करतायत त्यांच्यासाठी दिलेला तो टोला होता, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका तो आमच्यासाठी अजिबात नव्हता, ज्यांना टोला होता त्यांच्या बरंत त्यांनी डायरेक्ट बोलू शकत नाही म्हणून तसा पोचवलेला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola