सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल ऐतिहासिक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा मान राखा असं आवाहन योगगुरू बाबा रामदेव यांनी केलंय.