Sushma Andhare PC : ड्रग्ज प्रकरणी अंधारेंचा गौप्यस्फोट, प्रकाश शिंदेंवर आरोप; स्फोटक पत्रकार परिषद
Sushma Andhare PC : ड्रग्ज प्रकरणी अंधारेंचा गौप्यस्फोट, प्रकाश शिंदेंवर आरोप; स्फोटक पत्रकार परिषद
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
मला याची कल्पना आहे की ही चर्चा काही रेकॉर्डवर आली, काही आली नाही, काही चर्चा बंद खोली आड झाली, बंद खोली आडच्या त्यांच्या चर्चा माझ्यापर्यंतही पोहोचतात. 99 लोक त्यांची असतील, एक तरी माझा माणूस असेल, सांगत राहतो. मी सुरुवात करण्याच्या आधी पहिल्यांदा हे सांगितलं पाहिजे की सन्माननीय संजय राऊत साहेब. अवघ्या अर्ध्या दिवसात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांमध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला तत्पर आहेत. त्यामुळे काल शंभूराज देसाईंना जे फार असं वाटत होतं की आजार तर त्यांना सांगितलं पाहिजे शेर कमी बुढा नाही होता ते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांमध्ये अगदी ठणठणीतपणे संवाद सादायला तयार आहे. तोपर्यंत ज्याला नाईट वॉचमन ड्युटी म्हणतात की मी फक्त काही बॉल खेळण्यासाठी म्हणून मी तेवढ्या अनुपस्थितीमध्ये आहे. कोकाटेंचा काल राजीनामा होता होता राहिलाय आणि त्या राजीनाम्याच्या मध्ये खरं तर तो राजीनामा होणच अपेक्षित होतं परंतु ज्या पद्धतीने घडामोडी झाल्या ते सगळं बघता निश्चितपणे मला असं वाटत की देवेंद्रजी ठरवून जितका राष्ट्रवादी डॅमेज होईल तितका डॅमेज करूया त्यामुळे ते जाणीवपूर्वक त्या विषयाला चिगळवत ठेवत आहेत असो दोन विकेट दोन वर्षामध्ये तिसरी विकेट पडण्याच्या मार्गावर आणि तिसऱ्या विकेट बद्दल मी बोलत आहे. मी बोलताना सांगितलं पाहिजे की काल मी काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यानंतरचे अपडेट मी आपल्याला दिले पाहिजे. या अपडेट मध्ये पहिला जो विषय होता की मी असं म्हटलं होतं की ओमकार डिगे हा एका एर्टिगा मधन का त्याला जाऊ दिलं गेल 11 पासिंग नंबर पांढऱ्या रंगाची गाडी त्यातन स्पॉटवर सापडला ओंकार डिगे का सोडून दिला? त्याची बातमी होती ही ओंकार डिगेची आणि ह्याची अपडेट मी दिली पाहिजे की रात्री उशिरा मुंबईच्या युनिट नंबर्स. सात कडे ओंकार डिगे हजर झाला. हे फार विशेष आहे. ओंकार डिगेला अटक झाली नाही. ओंकार डिगे स्वतःहून हजर झाला. याचा अर्थ शासनाशी संबंधित जी जी लोक असतात त्यांना शासन अटक करत नाही. ती हजर होतात. मी हे पुन्हा पुन्हा सांगते. वाल्मिक कराड असेल, प्रशांत कोरटकर असेल, कितीतरी उदाहरण आहेत की ही लोक स्वतःहून हजर होतात. पहिला मुद्दा. दुसरं असं की त्यानंतर आपली पत्रकार परिषद काल आटोपल्यानंतर अवघ्या दोन तासामध्ये सातारा पोलीस. सावरीला पोहोचले होते, त्यांच्या पाठोपाठ एक वृत्तवाहिनी पोहोचली, मला त्या वृत्तवाहिनीच मनापासून कौतुक आणि त्यांच्याबद्दल खूप खूप ऋणानुबंध की ते ज्या पद्धतीने तिथे पोहोचले आणि त्यांनी जी ती माहिती विचारली आणि त्या माहितीमध्ये की सरळ सरळ पोलिसांची गाडी दिसते, पोलीस अधिकारी सांगतोय, पोलीस अधिकारी म्हणतोय की अहो आमच्याकडे काही तपास नाहीये मी सहज आलो, जर सातारा पोलिसांकडे तपास नाही तर इतक्या त... 40 लिटर पर्यंतचा तो कॅन आहे. आता हा 40 लिटरचा कॅन त्याच्यावर तो पोलीस ऑफिसर पत्रकाराला असं सांगतो की राहिलेलं सामान होतं चुकून राहिला असेल. चुकून कसं राहू शकतं? जर सावरीला एवढी मोठी कारवाई झाली होती तर ते चुकून कॅन कसं राहील? दोन प्रश्न निर्माण होतात. जर चुकून कॅन राहिला असेल तर हा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा आहे. माननीय गृहमंत्र्यांनी अशा अधिकाऱ्यांची ताबडतोब चौकशी लावली पाहिजे. जप्त झालं या ज्या लोकांना अटक केलेली आहे त्यांची नाव सांगितली पाहिजेत मोहम्मद नावेद सलीम परमार भेंडी बाजार दुसरा अंसारी बिलाल. मस्जिद नागपाडा मुंबई तिसरा सोहेल हशिद खान मुंबई चौथा मोहम्मद ओ एस रिजवान भिवंडी हिंदुत्व खतरे में है हिंदू खतरेमे आहे आणि आम्ही हिंदुत्वासाठी गेलोय असं म्हणणाऱ्या पालकमंत्री शंभूराज देसाईच्या साताऱ्यामध्ये पाचगनी मध्ये सापडलेल्या आरोपींची नाव वाचते मी अंसारी बिलाल मस्जिद नागपाडा मुंबई. लोकांनी कारवाई केली तरी तुम्ही हल्ला नाही ढिम होतात काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर जर तुम्हाला हे सगळं सुचलं असेल तर याच्या आधी या लोकांनी किती हरदोस घातला असेल पाचगणी हे पर्यटनाचे ठिकाण आहे महाराष्ट्रातल सगळ्यात महत्त्वाच ज्याला मिनी स्वीझरलंड म्हटलं जात हा मिनी स्वीझरलँड जिथे अनेक ठिकाणाहून पर्यटक येतात अशा ठिकाणी जर ड्रगचा आणि कोकेनचा विळखा असेल आणि याची कल्पना जर पालक मंत्राला नसेल तर त्याला पालकमंत्री म्हणून घ्यायचा अधिकार आहे का? पालकमंत्री कळलं पाहिजे की राज्यातले अत्यंत महत्त्वाच पर्यटन स्थळ माझ्या जिल्ह्यामध्ये येत आणि मी त्या पर्यटन स्थळाची सुरक्षा बघितली पाहिजे. ज्या आर्थिक कोके इतक सगळं होतय, सला कोणी बॉम ब्लास्ट करून गेला तर कळायचं नाही यांना करतात काय पालकमंत्री? त्याच्यानंतर जे काही काय म्हटले? प्रकाश शिंदे म्हणाले, प्रकाश शिंदे काल माध्यमांशी बोलत होते. खरं तर यांच्या आता सातबारा वगैरे बदलण्याच्या हालचाली चालू झाल्या. बघा प्रवास कुठून कुठपर्यंत सुरू झालाय? बावनकुळ्यांच्या पोराचा असाच प्रवास होता की ती गाडी त्याची नाही, मग गाडी मित्राची पण तो बसलेला नाही, मग तो मागच्या सीटवर आला, मागच्या सीटून पुढच्या सीटवर आला, हीच गोष्ट आता इथे होते, आधी प्रकाश शिंदे, तो प्रकाश शिंदे नाही, मग प्रकाश शिंदे हो तोच आहे, मग तोच प्रकाश शिंदे आहे, पण ती माझी जागा मी दुसऱ्याला, तिथे हॉटेलच नाही किंवा माझी जागा मी दुसऱ्याला दिली, माध्यमांनी जरा कॅमेरे झूम करावेत, कारण मला हे लाईव्ह दाखवायच आहे. लॉजिकल बोलतेय, मी प्रामाणिकपणे बोलतेय, मी एका एका पुराव्यासाठी मेहनत घेते, पुन्हा एकदा सांगते की महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या भविष्याचा विषय आहे, आमची महाराष्ट्रातली पोर तुम्ही दे. मी सांगते चला असं गृहीत धरते की सांगितलं नाही लोकांनी ताकद आहे तुमची पालकमंत्री म्हणून त्या सगळ्या इंजिनियर्सना आत्ताच्या आत्ता डिसमिस करायची हिम्मत आहे तुमच्यामध्ये पालकमंत्री म्हणून या सगळ्या गोष्टींवर कारवाई करायची की कोणी कोणी कसल्या कसल्या परमिशन दिले आहेत त्या सगळ्यांमध्ये 75 मीटर च्या एरिया मध्ये बांधकाम करता येत नसताना हे जे काही केलं त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात ते त्याच्यावर उत्तर द्या तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ड्रगची फॅक्टरी चालत होती. त्याच्यावर मुंबईचे लोक कारवाई करायला आले पण साताऱ्यातले तुषार दोषी कारवाई करत नाहीत यावर तुम्ही काल तुषार दोषींना काही बोललात का? तुषार दोषींशी तुम्ही काही चर्चा केली का? तुषार दोषीने तुम्हाला काही उत्तर दिली का? यावर जाहीर येऊन बोला. तुम्ही बोलायची गरज आहे कारण तुम्ही पालकमंत्री आहात. तिसरी गोष्ट एक मिनिटासाठी असं गृहित धरू कारण मी चांगला माणूस आहे. मी पुन्हा पुन्हा म्हणते. मला तुमच्या पॉलिटिकल स्कोर सेटल करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. मी. तरी तुम्ही त्या कोयनाच्या तिथे काय चाललय त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते लक्ष दिल का ते बघा अचानक तुमचा अधिकारी तिकडे काल का गेला तो अधिकारी सांगतोय की मी नव्हतो माझा या तपासाशी संबंध नाही ज्याचा तपासाशी संबंध नाही तो पत्रकार परिषदेनंतर अवघ्या दोन तासात तिकडे का पोहोचला याच्यावर तुमच्याकडे काय उत्तर आहे पालकमंत्री म्हणून तुम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्यासाठी संजय राऊत साहेब फार पुढची गोष्ट आहे तुम्ही आधी माझ्याशीत निपटा. आणि मला मी अत्यंत तार्किक विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही मला उत्तर द्या आणि मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की होय, होय मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते. त्यांची माझी दुश्मणी नाही, एकनाथ शिंदेंनी माझा बांध कोरलेला नाही, त्यांनी माझ्या केळी नारळीच्या बागा तोडलेल्या नाहीत, एकनाथ शिंदेंच्या बद्दल मला सहानुभूती आहे, परंतु माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिविलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत असच आपण म्हणत आलो ना. भाऊ आहेत जे आधी प्रकाश शिंदे वेगळाच माणूस आहे अशी स्टोरी चालू होती, आता ते प्रकाश शिंदे प्रकाश झोतात आलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करताना आपण डीसीएम असल्याचा प्रभाव तपास यंत्रणेला प्रभावित करू शकतो असं वाटत असेल आणि आपल्याला खरं सर्वसामान्यांचे सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या लेकरांची काळजी असेल तर तो तपास निषपक्ष पद्धतीने होण्यासाठी आपण काही काळ बाजूला थांबावं. आपली आणि अमित शहांची चांगली ओळख आहे. सगळं निर्दोष झाल्यावर पुन्हा एकदा आपण पदावर बसावं. आमचं काही म्हणणं नाहीये. या सगळ्या संबंधाने माझा पक्ष काय करत आहे हे आता अगदी थोडक्यात. आज खरं तर संसदेच अधिवेशन आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत वाईड अप होते. आणि त्याच्या काही प्रोसेस असतात तरी सुद्धा आम्ही संसदेत बोलायला वेळ मागितलेला आहे. माझ्या पक्षाच्या वतीने सन्माननीय खासदार ओमराजे निंबाळकर, सन्माननीय खासदार श्री अरविंद भाई सावंत. हे दोघे संसदेमध्ये हा विषय मांडण्यासाठी तत्पर असतील, त्यांना वेळ किती मिळतोय हे फार महत्त्वाचं त्यासोबतच. दुसरी गोष्ट माझ्या पक्षाचे खासदार हे केंद्रीय गृहमंत्र्यांना या संबंधाने अ भेटण्यासाठी वेळ मागितलेला आहे आणि ते त्यांना भेटतील. तिसरी गोष्ट मी स्वतः राज्यामध्ये राज्यपालांना भेटून या सगळ्या गोष्टींना अवगत करून देणार आहे.