Mahashiv Aghadi | महाशिवआघाडीचं काय होणार? अजूनही सस्पेन्स कायम | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर सतत बातम्या होतायत
त्या बैठका.. चर्चा आणि खलबतं... पण य़ातून सर्वसामान्य जनतेला कळतं काय तर फक्त संभ्रम.. आता हा संभ्रम एकदा-दोनदा जनतेमध्ये राजकीय़ पक्ष पसरवत असतील तर समजू शकतो पण प्रत्येक बैठकांनंतर जर काहीच तोडगा निघत नसेल तर हा संभ्रम जाणूनबुझून पसरवला जातोय का अशी संशयाची पाल मनात चुकचुकतेय...
त्या बैठका.. चर्चा आणि खलबतं... पण य़ातून सर्वसामान्य जनतेला कळतं काय तर फक्त संभ्रम.. आता हा संभ्रम एकदा-दोनदा जनतेमध्ये राजकीय़ पक्ष पसरवत असतील तर समजू शकतो पण प्रत्येक बैठकांनंतर जर काहीच तोडगा निघत नसेल तर हा संभ्रम जाणूनबुझून पसरवला जातोय का अशी संशयाची पाल मनात चुकचुकतेय...