Sonia Gandhi on Modi : काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल

Continues below advertisement

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकरी आंदोलन आणि महागाईच्या मुद्यावरून त्यांनी मोदी सरकारला टीकेचं लक्ष्य केलं. शेतकरी आणि सामान्य माणसांच्या बाबतीत मोदी सरकार असंवेदनशील  असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केलीय. देशाच्या संपत्तीची मोदी सरकारकडून विक्री केली जातेय अशी टीकाही त्यांनी केली.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram