Sanjay Raut | ही खिचडी नाहीए, हे सरकार तीन पक्षांनी मिळून बनलंय आणि ते पाच वर्षे टिकेल - संजय राऊत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजय राऊत यांची एबीपी माझाने मुलाखत घेतली आहे. यात त्यांनी असं म्हटलंय की महाविकासआघाडीमध्ये अंतर्विरोध काय आंतरपाटसुद्धा नाहीत. आमचं सरकार ही खिचड़ी नाहीय, हे सरकार तीन पक्षांनी येवून बनलंय आणि ते पाच वर्षे टिकेल, असा विश्वास त्यांना असल्याचं राऊत यांनी सांगितलं.