Sanjay Raut Full PC : जेवढे महत्व अयोध्येला आहे, तेवढेच महत्व पंचवटीला : संजय राऊत

Continues below advertisement

जेवढे महत्व आयोद्धे ला आहे तेवढेच पंचवटी ला आहे आयोध्येत श्री राम राजा तर इथे त्यांना त्याग, संघर्ष करावा लागला, म्हणून आम्ही संघर्ष करणाऱ्या रामच्या पंचवटी मधील काळाराम मंदिराचे दर्शन घेणार 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram